Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.

  राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.  राजस्थानच्या संघाने ९ विकेट राखत मुंबईचा दारूण पराभव केला. मुंबईने दिलेल्या १८० धा...

 राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. 


राजस्थानच्या संघाने ९ विकेट राखत मुंबईचा दारूण पराभव केला. मुंबईने दिलेल्या १८० धावांचे आव्हान

दिल्ली क्रीडाजगत वृत्तसेवा

(संपादक हेमकांत गायकवाड)

राजस्थानच्या संघाने ९ विकेट राखत मुंबईचा दारूण पराभव केला. मुंबईने दिलेल्या १८० धावांचे आव्हान जैस्वालच्या यशस्वी खेळीने पार केलं. या विजयासह राजस्थानने ७ सामन्यात विजय मिळवत पॉइंट्स टेबलच्या अव्वलस्थानी कायम राहिलाय. जैस्वाल ६० चेंडूत १०४ धावांवर नाबाद राहिला, तर संजू सॅमसनने २८ चेंडूत ३८ धावांची नाबाद खेळी केली. जैस्वाल आणि सॅमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची नाबाद भागीदारी झाली होती 

राजस्थानने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमनंतर जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियम मध्येही धुव्वा उडवला. राजस्थानने मुंबईवर ९ विकेट्सने विजय मिळवला. हार्दिकने पराभवाचं खापरं टीममधील खेळाडूंवर फोडले असुन हार्दिक म्हणाला की टीमने बॅटिंगचा शेवट अपेक्षित पणे न  केल्याने १०-१५ धावा कमी पडल्या. तसेच बॉलिंगही निष्प्रभ ठरली. मुंबईचा हा आठव्या सामन्यातील पाचवा पराभव झाला. हार्दिकने १०० च्या स्ट्राईक रेटने १० बॉलमध्ये १० धावा केल्या. हार्दिक फिनिशीर म्हणून आला. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. तर बॉलिंग मध्येही त्याने निराशा केली.हार्दिक २ ओव्हर फेकल्या या २ ओव्हरमध्ये त्याने २१ धावा दिल्या. व एकही विकेट घेता आली नाही. तिलक वर्मा आणि नेहल वढेरा या दोघांनी शानदार फलंदाजी करत  मला २ विकेट्स गमावल्यानंतर १८० धावांपर्यंत पोहचू  असं वाटलं नव्हतं परंतु आम्ही बॅटिंगचा शेवट अनपेक्षितपणे करु न शकल्याने १०-१५ धावा कमी पडल्या. मात्र पावरप्लेमध्ये आम्ही मी पडलो. तसेच फिल्डिंगसाठी आमच्यासाठी हा चांगला दिवस नव्हता.  असे हार्दिक म्हणाला

No comments