*चोपडा तालुक्यातील विष्णापूर येथे गाव चलो अभियान संपन्न* *मिलिंद वाणी (सुपरवारिर्स) घरो घरी जाऊन साधला संवाद* *दुर्गम आदिवासी पाड्यावर ज...
*चोपडा तालुक्यातील विष्णापूर येथे गाव चलो अभियान संपन्न*
*मिलिंद वाणी (सुपरवारिर्स) घरो घरी जाऊन साधला संवाद*
*दुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन भाजप सरकारचा विविध योजनांची दिली माहीती* मा. यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेद्र मोदीजी यांना पुन्हा सरकार स्थापन होणार......... ....... विष्णापूर
प्रतिनीधी चोपडा
संपादक:हेमकांत गायकवाड
विष्णापूर ता. चोपडा : भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' सुरू झाले आहे. यात विष्णापूर
गावात भाजपचे मिलिंद दत्तात्रय वाणी (सुपरवारिर्स) व कार्यकर्ते व यांनी विष्णापूर येथे रात्री समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. व विचारांची देवाणघेवाण करून, या अभियानाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या वेळी भाजपचे मिलिंद वाणी (सुपरवारिर्स) समाधान पाटील बुथ प्रमुख विष्णापूर यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी, अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, विद्यार्थी व खेळाडू, ज्येष्ठ
कार्यकर्ते, नवमतदार, समाज क्षेत्रातील
प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अशा सर्वांची
भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
या वेळी उपस्थित मिलिंद वाणी (सुपरवारिर्स बुथ प्रमुख वडती) श्री. समाधान पाटील, बुथ प्रमुख विष्णापूर, अकुश माळी (बुथप्रमुख) रवींद्र शेटे, बापु माळी, योगिता शेटे (बचतगट महीला प्रमुख) दिपक शेटे, मंगलाबाई सुर्यवंशी, उषाबाई सुर्यवंशी,अंकुश पाटील, अशोक पाटील, पुंडलिक पाटील, पमाताई माळी, अभय माळी, हिरामन माळी, जितु कोळी, तुळशीदास कोळी, सुरेश पाटील, रमेश माळी, मधुकर माळी वना भिल्ल सुनिता पाटील, शैलेंद्र पाटील, कल्पेश पाटील, देविदास धनगर, आदींसह मोठ्या संखेने उपस्थित होते.
No comments