अतिदुर्गम भागात बीएसएनएलची रेंज नसल्याने नागरिक हैराण झालेत काल्पनिक फाईल चित्र रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर ताल...
अतिदुर्गम भागात बीएसएनएलची रेंज नसल्याने नागरिक हैराण झालेत
काल्पनिक फाईल चित्र
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील तिड्या, अंधारमळी, मोहमांडली या अतिदुर्गम आदिवासी भागात पहिल्यांदाच बीएसएनएलची चे टावर उभारून जवळ जवळ सहा ते सात महिने पूर्ण झालेले आहे म्हणून बऱ्याच नागरिकांनी बीएसएनएलची सिम कार्ड घेतलेले असून काही नागरिकांनी जिओ आणि व्ही आय तसेच एअरटेल चे सिम कार्ड पोर्टिंग करून बीएसएनएलची मध्ये अक्टिवेट केले आहे कारण बीएसएनएलची सेवा ही स्वस्त आणि मस्त आहे असे अगोदर बोलले जात होते परंतु .शाळकरी व कॉलेज च्या विद्यार्थी यांचा ऑनलाइन अभ्यास थांबले आहे. तसेच ऍम्ब्युलस लागल्यास संपर्क होऊ शकत नाही नेटवर्क नसल्या मुळे तरी या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहेत .
गावाच्या गावात कॉला करण्यासाठी रेंज मिळत नसल्याने बरेचसे नागरिक बीएसएनएल कडे पाठ फिरवतांना दिसत आहे. कारण ह्या बीएसएनएलची नेटवर्क ची मोबाईल मध्ये इंटरनेटची रेंज येते परंतु कॉलिंग करतांना कॉल ला प्रॉब्लेम येत आहे आणि केव्हा केव्हा तर नेटवर्क सुद्धा गायब होऊन जात असते आता नेटवर्क जाऊन ४ दिवस पूर्ण झाले आहे याकडे मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर बीएसएनएलची टॉवर कडे गांभीर्याने लक्ष देऊन नदाखवा म्हणून उभे असतील असे नागरिकांचे मत आहे....
No comments